पूर्ववैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून केला खून
विश्रांतवाडी पोलिसांनी उत्तमनगरमधील दोघांना केली अटक : मृतदेह अद्याप शोधात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जुन्या भांडण्याच्या कारणावरून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करण्याची घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सततच्या भांडणामुळे दोन्ही मुलांवर आधीच गुन्हे दाखल झाल्याने आईने त्यांना घेऊन उत्तमनगर सोडले आणि टिंगरेनगरला … Read more